स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी पाथरी
परभणी प्रतिनिधी : राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने जागतिक वसुंधरा दिन हे जगभर साजरा होऊ लागला आहे यानिमित्ताने पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे याचे स्मरण करून देण्याची हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड यांनी मांडली त्यांनी अमेरिकेतील दोष कोटी पेक्षा जास्त लोकांना पर्यावरणाचे समस्याची जागृती केली प्रदूषण आणि वन्यजीवांचा र्हास या मुद्द्यावर येतील सर्वात चे व लोकांचा अहवाल उठवला अशा प्रकारे 1970 सालापासून जागतिक वसुंधरा दिन जगभरात साजरा होऊ लागला याचाच आदर्श म्हणून परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध राष्ट्र जन फाउंडेशन परभणी यांनी शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन शेतकरी वर्गाला व शेतकरी माहिती देण्यात आली की आपण आपल्या शेतीच्या बांधावर झाडे लावा फळाचे मोठमोठाले लिंबाचे उपयोगी झाडे लावून पर्यावरण बचाव साठी पाण्यासाठी व क** ऊन पडत आहे याच्यासाठी झाड हे महत्त्वाचे आहे समृद्धी वसुंधरा आहे मोठे वरदान त्याच्या संरक्षणासाठी देऊ योग्यदान वृक्षवल्ली आम्हा सोयरे याप्रमाणे पृथ्वीवर आपण तात्काळ व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक बांधावर व धड्यावर शेताच्या कडीला रोजच्या साईटला झाडे लावावे झाडे लावा झाडे जगवा जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे यावेळी शेतकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर शेतकरी मिलिंद सुगंधी सुनील सूर्यतळ दत्ता दुधाटे बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते पर्यावरणाचे संरक्षण करा झाडे लावा झाडे जगवा जमिनीची धूप थांबवा अशी माहिती राष्ट्रजनफाउंडेशन परभणी अध्यक्ष वृक्ष मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!