वसंत नारायण मंगळवेढेकर

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर (११ डिसेंबरइ.स. १९२५[] – एप्रिल १२००६:पुणेमहाराष्ट्रभारत) हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारतशोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.

राजा मंगळवेढेकरांचे साहित्य

[संपादन]

पुस्तके

[संपादन]

बालनाट्ये

[संपादन]

  • चतुराई
  • बनवाबनवी

गीते

[संपादन]

  • असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
  • ऊर्मिले त्रिवार वंदन तुला
  • कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा
  • सती तू दिव्यरूप मैथिली

पुरस्कार

[संपादन]

  • गदिमा पुरस्कार (इ.स. १९९९)
  • फुलराणी थिएटरचा ‘जवाहरलाल नेहरू स्मृती पुरस्कार’ (इ.स. १९९७)
  • बालसेवा पुरस्कार (इ.स. १९९५)
  • बाबुराव शिरोळे बालसाहित्य पुरस्कार (इ.स. १९९७)
  • स्वातंत्र्यसैनिक मामा गवारे फाउंडेशनचा ‘बाल आनंद पुरस्कार’ (इ.स. १९९५)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

  1. यावर जाa b संजय वझरेकर (११ डिसेंबर २०१३). “नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत”. लोकसत्ता. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

वर्ग:

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल