स्वराज्य वार्ता प्रतिनिधी नितीन जाधव गोगलगावकर
गौरक्षक सेना परभणी प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन परभणी यांच्यावतीने बकरी ईदला गोवंश व नंदीबैल हत्या टाळण्यासाठी राज्य शासन ने महाराष्ट्र राज्य गौसेवा आयोगाच्या मार्फत सर्वांना आवाहन केलेला आहे की महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जास्त प्रमाणात बकरी ईद निमित्ताने मुक्या प्राण्यांची हत्या म्हणजे गोहत्या नंदीबैल हत्या जास्त प्रमाणात होत असते म्हणून ही कुठेतरी टाळण्यासाठी प्रशासनाची सुद्धा याची खबरदारी घेतली आहे म्हणून आपण आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये जे मोठे मोठे बाजार येतात राज्यभरातले आपापल्या तालुक्यात आपापल्या ठिकाणी जनावरांचे बाजार भरले जातात ते तीन जून ते आठ जून दरम्यान आपण बंद करावे तसेच सर्व शेतकरी बांधवांनो व बैल नंदीबैल खरेदी विक्रेते पशु विक्रेते आपण खरेदी व विक्री करू नये या चार-पाच दिवसांमध्ये कोणताही बाजार भरणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण आपले बैल कोणत्याही व्यापाऱ्याला येऊ नये किंवा कुठेही करू नये म्हणून आपली गोमाता वाचली तर देश टिकेल आपला नंदीबैल वाचला तर आपली शेती डिटेल हा विचार आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी मनात धरावा म्हणून येणारे बकरी ईदला आपण कोणतेही जनावर आपण विकणार नाही जनावरांची बचाव करण्यासाठी आपण प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्यांनी व शहरातल्या व्यक्तीने करावे असे आव्हान राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना व पशु खरेदी विक्री ते व्यापाऱ्यांना आव्हान केले आहे अशी माहिती गौरक्षक सेना परभणी राष्ट्रीय संघटन महामंत्री राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!