पंतप्रधान पिक विमा खरीप हंगाम -२०२५ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अभय पाटील यांची मागणी

स्वराज्य वार्ता / अभय पाटील

नांदुरा प्रतिनिधी : नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये अतिदृष्टी झाल्याने सोयाबीन कापूस उडीद मुंग ज्वारी मका ई. पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा २०२५खरीप हंगामातील १००% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी नांदुरा निवेदन दिले निवेदनात नमूद आहे की. अतिदृष्टी झाल्याने १ २ क्विंटल एकरी सोयाबीन झाल्याने व अति पावसाने कापसाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात असून शेतकऱ्यांच्या खात्यात१००% पिक विमा जमा करण्यात यावा अन्यथा तालुका कृषी कार्यालय ठिय्या आंदोलन असे निवेदनात म्हटले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल