स्वराज्य वार्ता पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने राष्ट्राच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड झाडे लावा झाडे जगवा उपक्रम प्रत्येक शेतकरी बांधवांनो शहराचे नागरिक ग्रामीण भागातले शेतकरी बांधव यांनी आपापल्या शेताच्या बांधावर व धुर्यावर वृक्ष झाडे पळसाचे आंब्याचे कोणतेही प्रकारचे झाडे लावावे कारण वेस्टीज जागा असते अशा ठिकाणी जर झाडे लावले तर पर्यावरणासाठी एक खूप काम होते तसेच शहर भागातील आपल्या घरासमोर किंवा आपल्या मोकळ्या जागेवर म्हणून प्रत्येकाने कोणत्याही ठिकाणी असो प्रत्येक गावातल्या व्यक्तीने आपल्या शेतात जाऊन येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जास्त दिवस टिकणारे झाडे पळसाचे उंबराचे वडाचे आंब्याचे अनेक प्रकारचे झाड लावून ांध बी चांगला राहतो म्हणून बांधावर किंवा धुर्यावर लावलेच पाहिजे ही नम्र विनंती शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे वृक्ष टिकला तर आपले पर्यावरण टिकू शकते झाड टिकले ते आपले पर्यावरण वाचू शकते झाडझुडपे जर लावले तर पर्यावरण बसू शकते म्हणून आपण पर्यावरण वाचवण्यासाठी एक कमीत कमी प्रत्येक बांधावर एक तरी झाड लावावे पर्यावरण दिन हे झाड लावून वृक्ष लावूनच साजरा करा अशी आव्हान वृक्षमित्र पर्यावरण प्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान केले आहे अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय वृक्षमित्र पर्यावरण प्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!