वालचंद हिराचंद दोशी. (जन्म :२३ नोव्हेंबर १८८२ – मृत्यू :८ एप्रिल १९५३)
“भारताच्या औद्योगिक इतिहासात काही मोजक्या व्यक्तींची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत, आणि त्यामधील एक अग्रणी नाव म्हणजे ‘वालचंद हिराचंद दोशी’. स्वप्नांच्या पलीकडचं काहीतरी साध्य करण्याची धडाडी, स्वतःच्या मेहनतीने देशासाठी नवे उद्योग उभारण्याची क्षमता, आणि भारताला स्वावलंबी बनवण्याचा निर्धार – या गुणांनी त्यांनी भारतीय उद्योगजगताला नवा आयाम दिला. वालचंद यांनी देशाला अनेक मोठे उद्योग उभारून दिले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!