स्वराज्य वार्ता / राम राठोड
जालना : परतूर तालुक्यातील अकोला ग्रामपंचायतीवर खोटे आरोप करून प्रशासनाची दिशा मूल करत ग्रामपंचायत अकोली या स्वाइस्त संस्थेची खोट्या तक्रारी करून समाज माध्यमातून ग्रामपंचायतची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
प्रशस्त प्ले ग्राऊंड, दर्जेदार सीमेंट रस्ते, स्मशानभूमी बांधकाम भूमिगत गटार, आश्या प्रकारच्या ग्रामपंचायत ने उत्कृष्ट दजेंची कामे केली आहेत. चाची पाहणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी पाहणी करून सर्व कामाबी प्रशंसा केली आहे. अशी कामे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने करावीत असे या संदर्भात दिलेल्या आव्हान त्यांनी अकोली या निवेदनात म्हटले आहे की, गावातून प्रसार माध्यमातून सार्वजनिक व वैयक्तिक केलेली आहे. त्याबवरोबर विकासाची कामे मोठ्या मागेल त्याला सिंचन विहीर, प्रमाणात करण्यात आलेली शेततळे, जिल्ह्यात मजुरांना असून अकोली शिवारामध्ये सर्वात जास्त काम देणारी ग्रामपंचायतीने शेतक-यांना ग्रामपंचायत अकोली शेतात जाण्यासाठी अडचणी ग्रामपंचायत आहे. या केंद्र येऊ नये म्हणून १३ पांदन शासनाच्या व राज्य शासनाच्या रस्त्यापैकी १२ पांदन रस्त्यांचे योजनेप्रमाणे अकोली या बांधकाम पूर्ण केलेले आहे.
गावाने गावातील प्रत्येक तसेच एक सता जो बाकी आहे कुटुंबाला अहिल्यादेवी सिंचन त्या रस्त्याचे तक्रारदार सिद्धेश्वर विहीर, शेततळे देण्याचे काम सोळंके यांनीच काम आडवलेले केले आहे. त्यामुळे गावातील आहे. सदर रस्त्याचे कामे ही सिंचन विहीर लाभाथ्यांचे दर्जेदार झाले असून उत्पन हे दुपटी पेक्ष्याही जास्त शेतकऱ्यांनी यावाचत समाधान वाढलेले आहे. त्यामुळे व्यक्त केले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुसन्यांच्या शेताला शेतकऱ्याला शेतातील माल काम करण्यासाठी जाण्याची वाहतुकीसाठी कुठलीही गरज भासत नाही. मात्र, अडचण राहिलेली नाही. अकोली या ग्रामपंचायतीने अकोली ग्रामपंचायतीने वैयक्तिक लाभामध्ये प्रधानमंत्री डितिटल अंगणवाडी बांधकाम, घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, अहिल्यादेवी घरकुल योजना या मध्ये सर्वांत उत्कृष्ट काम केले आहेत. सर्व कामे पाहून व राजकीय द्वेष्यापोटी गावातील काही मंडळी ज्यांना विकास बगवत नाही अश्या गावद्रोही तक्रारदराने वारंवार खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये १० एप्रिल २०२३ रोजी अश्याच खोट्या तक्रारी देऊन अर्ज केला होता.
त्याची चौकशी होऊन सर्व कामे उत्कृष्ट दर्जेची झालेली आहेत असा अहवाल गट विकास अधिकारी पंचायत समिती, पस्तुर यांनी चौकशी करून दि. ५ जून २०२३ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेला आहे. त्या अहवालाची प्रत व कामाचे जिओ टॅगिंगचे फोटो देखील होते. स्वतः चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी खोल्या तक्रारी देऊन उपोषणाला बसलेले आहेत. चोराच्या उलट्या बोंबा वा म्हणी प्रमाणे कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ज्यांनी केले आहे. त्यांनीच स्वतःच्या बुडाखालील अंधार लपवण्यासाठी हा खोटा पराक्रम केला असून सिद्धेश्वर सोळंके यांचे वडील पांडुरंग सोळंके हे तात्कालीन जिल्हा परिषद सदस्य असतांना लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या अकोली गावातील पाझर तलाव क्र. ०३ साठी महाराष्ट्र सरकारने संपादित केलेल्या ३ हेक्टर व ९५ आर जमिनीवर खोटे नाटे कागदपत्र कोटांत सादर करून अतिरिक्त मावेजा मिळवला आहे.
आज रोजी पाझर तलावाची पिंत फोडून सर्व जमीन कसत आहे. यांच्या सर्व तक्रारी प्रशासनाला झाल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी अश्या खोडचा तक्रारी अर्जदार सिद्धेश्वर सोळंके व गावातील गैरकायद्याचे मंडळी यांना हाताखाली धरून वेळोवेळी तक्रारी करत आहे. या पूर्वी त्याच्या गैरकायद्याचे मंडळी हाताशी धरून त्यांनी बऱ्याच तक्रारी केल्या होत्या त्या सर्व कामाची प्रशासना मार्फत चौकशी होऊन अहवाल शासन दरबारी उपलब्ध आहे. खोट्या तक्रारी करणाऱ्यावर व ग्रामपंचायतची बदनामी करणाऱ्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे. निवेदनावर रामेश्वर खुळे, सौ. पहुवी सोळंके, सौ. कावेरा सोळंके, आकाश मोरे, सौ. गवळण गाते आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!